Posts

Showing posts from July, 2021

तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?

*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?*  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे.  * अमरावती *  एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले. * औरंगाबाद *  हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले. * बीड *  हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले * भंडारा *  हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द अस...

आपण तेल खातो का आणखीन काही

*😲😲😲आपण तेल खातो  का  आणखीन काही*   😲😲😲😲            मित्रांनो  2017/18 च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये  *54.5  कोटी* लोकांना non communiable disease आहेत . उदाहरणार्थ  ब्लड प्रेशर ,डायबिटीज कॅन्सर , थायरॉईड, ओबेसिटी  अल्जमाईर इत्यादी. मित्रांनो हे आजार कशामुळे होतात  ? हे आजार  आपण घेत असलेल्या आहारापासून होतात . यातील  *90% आजार  हे तेलापासून* होतात .            अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 100 व्यक्तींच्या मृत्यू मध्ये  28 व्यक्तींचा मृत्यू हा हृदयरोगाने झालेला आहे . हृदय रोगास कारणीभूत असणारा  महत्त्वाचा घटक म्हणजे तेल .  *जे आपण तेल खातो  ते खरंच  खाण्यायोग्य आहे का?*  याचा आपण कधी विचार केला आहे का?                                      मित्रांनो, तेल हा माणसाच्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे.भारतातील प्रत्येक व्यक्तीला सरासरी...

पोटाचा घेर वाढतोय...

Image
पोटाचा घेर वाढतोय? टेन्शन घेण्याऐवजी हे साधे-सोपे उपाय करा… फिट रहा..*पोटाचा वाढता घेर अनेकदा टिंगलटवाळीचा विषय असतो, परंतु जेव्हा हे प्रकरण स्वतःपर्यंत येऊन पोहोचतं तेव्हा तो एक चिंतेचा विषय झालेला असतो. अनेकजण वरवर कितीही म्हणत असले की, “वाढलेलं पोट हे सुखी माणसाचे लक्षण आहे”, तरी हे उसने अवसान फार दिवस टिकत नाही.मग चिंता आणि पोटाचा घेर वाढतच जातो. पर्यायाने आपल्या आरोग्याच्या समस्या वाढतच जातात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ याकडे अधिक गंभीरतेने बघतात.आता पोटाचा घेर वाढला आहे म्हणजे नक्की काय? तर आपल्या कमरेभोवतीचे माप मोजून हा अंदाज लावता येतो. ओटीपोटाच्या ठिकाणी पुरुषांमध्ये ४० इंच आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा जास्त लठ्ठपणा म्हणून ओळखतात.यावरून तुम्हाला लक्षात येईल की, तुमच्या पोटाचा घेर वाढला आहे का? जर तो वाढला असेल तर टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अनेक उपाय करता येऊ शकतात. *पुढे दिलेले काही उपाय तुमच्या पोटाचा घेर कमी करतीलच शिवाय एका टेन्शनपासून तुमची सुटका होईल….* उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाता तेव्ह...